उद्धवसाहेबांच्या व आदित्य साहेबांच्या सेक्युरीटीमधे वाढ करण्यात आली आहे..महाराष्ट्र राज्य सरकार गृहमंत्रालयाने बंदोबस्त वाढविला आहे.गुप्तचर यंत्रनेचा अहवाल म्हणून कारण समोर येत आहेत परंतू जर का उद्धवसाहेबांच्या व आदित्यसाहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर संपुर्ण देश पेटल्याशिवाय राहणार नाही...आणि आम्ही एका-एकाला पेटविल्याशिवाय शांत बसणार नाही.
उद्धवसाहेब आमचे पक्षप्रमुख आहेत त्याच बरोबर हिंदूह्रदयसम्राटांचे ते पुत्र आहेत शिवाय हिंदूत्वाचे भलेमोठे आधार आहेत.
................................................
महाराष्ट्रात वा देशात आज हिंदूत्वाच्या विरोधात जे वातावरण तापलेले आहे त्याला भाजपा सरकार जबाबदार आहे.हिंदूत्वाच्या नावावर मते मागून हे सत्तेवर आले आणि आज हिंदूत्वाला या लोकांनी वेशीवर टांगले आहे.कधीही या हिंदूस्तानात बॉम्सफोट होऊ शकतात..माणसे मारली जाऊ शकतात जसे काश्मिरमधे रोज आमचे जवान शहिद होत आहेत.केंद्र सरकारला थोडिशी जर लाज उरली असेल तर आमच्या जवानांच्या पत्नीचे कुंकू त्यांनी पुसू देऊ नये..देश आराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि केंद्रातील नेते सत्तेसाठी वनवण भटकत आहेत.
................................................
उद्धवसाहेब व आदित्यसाहेबांवर जळणारे भरपुर आहेत परंतू त्यांच्यावर प्रेम करणारे करोडो शिवसैनिकही आहेत.आज महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष शिवसेनेला टार्गेट करीत आहे..शिवसेनेला एकटे पाडण्याचा डाव चालू आहे.अनेक पक्षांच्या गुप्त बैठका चालू आहेत..असल्या कुटील डावाला आम्ही भीक घालित नाही..आज पर्यंत शिवसेना लढली ती स्वत:च्या जिगरवर लढली..आज सत्तेच्या खुर्चीला चाटणारे एककाळी आमच्या जिगरवर जगत होते..आमच्या पाठींब्यामुळे त्यांची महाराष्ट्रात ओळख झाली..आम्ही साथ दिली नसती तर गल्लीतला कुत्रापण यांना खाल्ला नसता.
...........................................
"ठाकरे" हे नाव नसून एक दहशत आहे उगाच त्या नावाला स्पर्श करण्याचे कोणी धाडस करू नये.आमचे साहेब एकदा एका भाषणात म्हटले होते..

"ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल..त्या रंगाची अवलाद महाराष्ट्रात नव्हे हिंदूस्तानात जिवंत ठेवायची नाही..अगदी त्यांची अंडिपिल्ली नष्ट करून टाकायची"..

मग विचार करा..जर उद्धवसाहेबाला धक्का लागला तर आम्ही कस शांत बसायचं..?? प्रत्येक शिवसैनिक नंग्या तलवारी घेऊन रस्त्यावर उतरेल..जिकडे तिकडे फक्त मुडदेच मुडदे पहायला मिळतील..म्हणून सांगतो..शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका..अन्यथा हा देश पेटेल आणि पेटतच राहिल..गृहमंत्र्याची हि नैतिक जबाबदारी आहे..आणि पाकीस्तान जर यात सामील असेल,..कट रचण्यात..तर शिवसैनिकाला पाकिस्तान संपवायला वेळ लागणार नाही.
पाकिस्तानात घुसून घुसून एका एकाला ठार करू.

...............जय महाराष्ट्र.................

          अतुल श्रावण भवर,सोलापूर.

              मो.नं.9960090001.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Post a Comment

Previous Post Next Post